औरंगाबाद, ता. ३० : जिल्ह्यात सकाळी २८ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४८७ झाली आहे. यापैकी ९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना बाजार (०२), मुझफ्फर नगर, हडको (०१), व्यंकटेश नगर (०१), सुराणा नगर (०२), नारळी बाग (०२), शिवशंकर कॉलनी (०२), हमालवाडी (०१), न्यु वस्ती जुनाबाजार (०१), भवानी नगर, जुना मोंढा (०५), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (०१), शिवाजी नगर (०१), उस्मानपुरा (०४), रेहमानिया कॉलनी (०१), रोशन गेट परिसर (०२), नारेगाव परिसर (०१), न्याय नगर (०१) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिला रुग्णांचा समावेश आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना बाजार (०२), मुझफ्फर नगर, हडको (०१), व्यंकटेश नगर (०१), सुराणा नगर (०२), नारळी बाग (०२), शिवशंकर कॉलनी (०२), हमालवाडी (०१), न्यु वस्ती जुनाबाजार (०१), भवानी नगर, जुना मोंढा (०५), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (०१), शिवाजी नगर (०१), उस्मानपुरा (०४), रेहमानिया कॉलनी (०१), रोशन गेट परिसर (०२), नारेगाव परिसर (०१), न्याय नगर (०१) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिला रुग्णांचा समावेश आहे.
